NAGPUR | सत्तेत राहण्यासाठी काही लोकांची धडपड सुरु आहे, वडेट्टीवार यांची नितेश राणेंवर टीका
- राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
- तीन पक्षाच्या घोटाळेबाज सरकारचा हा परिपाक आहे.
- राज्यात गुंडाचा मुक्त संचार होत आहे.
- ज्या गुंडांनी गोळ्या झाडल्या तो पूर्ण प्लॅन होता.
- त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न हे मोठे षडयंत्र आहे.
- घोसाळकर यांचा खून प्लॅन करुन करण्यात आला आहे. हे भांडण राजकीय वर्चस्वासाठी आहे.
- यापूर्वी सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळी झाडतो.
- ज्या घटना सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, पोलीस हमारे साथ आहे अशी मस्ती आली आहे.
- राज्य वाऱ्यावर सोडून सत्ता व संपत्ती टिकवण्यासाठी सत्तेचा वापर करत आहे, जनतेचं काही घेणं देणं नाही.
- चौकशी झाल्यावर महिला किंवा पुरुष पुढे येईल असं माझं मत आहे.
- हे राज्यं नंबर एक खुर्चीने चालवाव, अशी स्थिती असताना गृहमंत्री हतबल झालेत.
ON राणे
- काही लोकांच्या तोंडाला झाकण नसते.
- काही लोक सत्तेत राहण्यासाठी धडपडत आहेत.
ON बावनकुळे
- राहुल गांधी जे बोलले ते सत्य आहे.
- त्यावेळी त्या समाजाला ओबीसी मध्ये का घेतल नाही?
- ओबीसींचा सत्यानाश करायचा जीआर निघाला त्यावेळी बावनकुळे का बोलले नाही?
- बैठक न घेता मराठा समाजासाठी जीआर काढला यावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे.
BYTE - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur