HINGOLI | कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल
गेल्या दोन वर्षांत कांद्याला मोठा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. मात्र कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेकवेळा फवारणी करुनही त्याचा काही परिणाम होत नसल्याने कांद्याची पात पिवळी होऊन गळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
BYTE- गजानन कावरखे, शेतकरी
BYTE- आप्पासाहेब देशमुख, शेतकरी
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Agriculture
Region:HINGOLI