NASHIK | कांदाप्रश्नी छावा क्रांतिवीर सेनेचा येवला तहसील कार्यालयावर शेतकरी एल्गार मोर्चा
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात खुली करावी, प्रोत्साहनपर कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम एक रक्कमी द्यावी, कांदा ,कापूस, सोयाबीन ,मका या पिकांना रास्त भाव द्यावा,कांद्याला प्रती क्विंटल ३००० रुपये इतकी नुकसान भरपाई केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. या मागणीसाठी येवला तहसील कार्यालयावर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने शेतकरी एल्गार मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
BYTE : करण गायकर - छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य , संस्थापक अध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Agriculture
Region:Nashik