NAGPUR | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद
- कापूस पणन महामंडळचे पदाधिकारी आज उपस्थित असून, कापसाला भाव नाही
- दोन वर्षांपूर्वी साडेतेरा हजार पर्यंत भाव गेले होते
- आज हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करत आहे
- कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याचे हालचाल दिसत नाही
- कापूस खरेदी केंद्र सुरू होणार नाही, तोपर्यंत लूट सुरू राहील
- ठोस पावले उचलले पाहिजे, नाहीतर पुढील काळात शेतकरी आत्महत्या करतील
- मविआ सरकार असताना आम्ही शेवटच बोंड खरेदी करण्यासाठी खरेदी केली
- कारखानदारांच्या दबावाखाली सरकार पडले
- शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे
- कापसाला चांगला भाव मिळावा
- अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे
- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्या
ON अशोक चव्हाण
- जर तर वर बोलून फायदा नाही
- काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत
- या बातम्यांवर तथ्य नाही
- चर्चा होणे आणि राजीनाम देणे यात फरक आहे
- मला खात्री आहे ते सोडून जाणार नाही, अफवा आहे
ON मुंडे
- फक्त पंकजा मुंडेचं नाही सर्वच आमदार वनवासात आहे
- बाहेरून येऊन आमदार बनतात ते बोलू शकत नाही
- जेव्हा येईल तेव्हा भाजपला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 12, 2024
Published:Feb 12, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur