NAGPUR | नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील - आशिष देशमुख
- मोठ्या प्रमाणात काल संध्याकाळी गारपीट झाली आहे.
- त्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ही मागणी आहे की, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे.
- त्यासाठी त्याचा पंचनामा तातडीने करावा आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, ही विनंती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो.
- नाना पटोलेंसारखे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे आहे, त्यांच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील.
- नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाल्याचं पाहायला मिळत आहे.
- या सर्वाचा पडसाद असा होईल की, राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही.
BYTE - आशिष देशमुख, भाजप नेते
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 12, 2024
Published:Feb 12, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur