MUMBAI | आरक्षणाबाबत सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे - हरिभाऊ राठोड
मराठा समजाला आरक्षण मिळालेले चुकीचे असून, जरांगे पाटील यांनी आता रस्तारोको चे हत्यार उपसले आहे. याला ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरकार ने जे आरक्षण दिले आहे ते टिकणारं नाही. ओबीसी मध्येच जर आरक्षण दिले तर टिकेल, त्यात वर्गीकरण करावे. यात सर्वांना फायदा आहे. फक्त भुजबळ यांना आनंदी करण्यासाठी सरकारने हे आरक्षण दिले आहे. मात्र, ही मराठ्यांची फसवणूक असल्याचे देखील ते म्हणाले.
BYTE - हरिभाऊ राठोड, ओबीसी नेते
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai