MUMBAI | राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती रसातळाला गेली आहे - सचिन सावंत
ऑन नागपूर जिल्ह्यातील माजी नगरसेवकावर हल्ला
- राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती रसातळाला गेली आहे
- कॉंग्रेसचं राज्य होतं तेव्हा महाराष्ट्राचं उदाहरण सर्वत्र दिलं जायचं
- आज महाराष्ट्राची बिहारशी तुलना केली जातेय
- गुंडांना राजाश्रय मिळतोय, हे नक्की काय चाललंय
- हे दुर्दैव आहे, महाराष्ट्राची मान खाली घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे
ऑन महानंद डेअरी गुजरात राज्यात
- महानंद ब्रॅंड जो शेतकऱ्यांशी, सर्वसामान्यांशी आणि सहकार चळवळीशी जोडलेला
- भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे की सगळं काही गुजरात मध्ये जावं
- महाराष्ट्राचं नुकसान करण्याचं भाजपा सरकार करतंय
BYTE - सचिन सावंत, प्रवक्ते, कॉंग्रेस
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai