BEED | चांगल्या विचारांना खतपाणी घालणं काळाची गरज बनली आहे- पंकजा मुंडे
- माझे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत.
- प्रत्येकाला संघर्षाला सामोरे जावे लागते.
- चांगल्या विचारांना खतपाणी घालणं काळाची गरज बनली आहे.
- मला फेटा घालायची इच्छा होत नाही.
- जातीपातीचं मूळ लहान लेकरांपर्यंत पोहचले आहे.
- आता महापुरुषांनाही जातीपातीमध्ये वाटून घेतले आहे.
- भगवान बाबांनी महिलांना त्या काळात आरक्षण दिले. मठाधिपती केले ते आजही महिलांना लोकसभा आणि राज्य सभेत मिळाले नाही.
- माझ्या पेक्षा जास्त प्रेम गोपीनाथ मुंडे यांना दिले आहे.
- माझ्या आदर्श अहिल्या बाई होळकर आहेत. त्यांनी आयुष्यभर दुःख सोसले आणि समाजासाठी काम केले.
- राजकारणात जायचा हा फायदा आयएस,आयपीएस लोकांना पुरस्कार देण्याचा अधिकार आम्हाला आहे.
- एकीचे बळ असले पाहिजे.
- एकीच्या बळाची ताकत जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर दाखवणार का?
- ३४ टक्के ऊसतोड मजूराना भाव वाढ दिली.
- देवांना सुद्धा वनवास झाला.
- स्त्री ही कर्तव्याशी प्रामाणिक असते, शब्दाशी प्रमाणिक असते.
- या गडावर सर करायला आले असते. गडाच्या मंचावर आले तरी लोकांच्या हृदयात कोण आहे हे लोक दाखवत आहेत.
- गाहिनिनाथ गडाला 2 कोटी दिले.
- अध्यत्मिक गड राजकारणाचे फड बनवू नयेत.
- गड तिथेच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात.
- तुमच्या डोळ्यातील प्रेम कायम राहू द्या.
SOUND BYTE- पंकजा मुंडे, भाजप नेत्या
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:BEED